महाराष्ट्र

Term Path Alias

/regions/maharashtra-1

वारसा पाण्याचा - भाग 24
Posted on 29 Jul, 2017 01:43 PM

जलव्यवस्थापनातील हे कौशल्य प्रदेशनिहाय व संकल्पित योजना (Devices) निहाय बदलत असल्यामुळे आ

वारसा पाण्याचा - भाग 23
Posted on 29 Jul, 2017 01:21 PM

पाण्याच्या उपलब्धतेतील ही दोलायमानता पाण्याच्या नियोजनातील अडसर ठरते.

इको बाबाचे नदी स्वच्छता अभियान
Posted on 29 Jul, 2017 12:34 PM
आज देशातील गंगेसारख्या सर्वच नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्या असून, त्यांना स्वच्छ करण्यासाठी शासन करोडो रूपये खर्च करीत आहे. गेली कित्येक वर्षे अगदी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीपासून (१९८५) गंगानदी स्वच्छता मोहीम राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्याला हवे तसे यश येत नाही.
जलतरंग - तरंग 24 : तरंगविलय
Posted on 29 Jul, 2017 11:55 AM

जीवनाशी पाणी हा विषय घट्ट निगडित आहे.

अग्निहोत्र - वैज्ञानिक दृष्टीतून
Posted on 29 Jul, 2017 11:29 AM

पर्यावरण आणि विज्ञानः

जलतरंग - तरंग 23 : जलसहभागिता
Posted on 28 Jul, 2017 04:19 PM
मी आंतरराष्ट्रीय सिंचन आयोगाची जबाबदारी सांभाळत असतांना त्याबरोबरच पाण्याच्या क्षेत्रातील अन्य पैलूंवर काम करणार्‍या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये समन्वय स्थापन करणार्‍या व्यवस्थेकडेहि मला पहावे लागत होते. या आयोगाकडेच ती एक जबाबदारी होती. त्यासाठीं कांही वर्षांपूर्वी या आंतरराष्ट्रीय संघटनांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. त्याचे यजमान कार्यालय म्हणजे आयोगाचे दिल्लींतील कार्यालय.
भारतातील प्रसिद्ध सरोवरे : चिलका सरोवर
Posted on 28 Jul, 2017 04:02 PM
मराठीत ज्याला खाजण म्हणतात तसे चिलका सरोवर हे खार्‍या पाण्याचे सरोवर आहे. जगातील हे दुसर्‍या क्रमांकाचे खाजण आहे. ओरिसा राज्यातील पूरी, खुर्दा व जंगम या तीन जिल्ह्याच्या निकट हे सरोवर वसले आहे. आसपासच्या ३५६० चौरस किलोमीटर परिसरातून या सरोवराकडे उतार असून तिथून या सरोवरात पाण्याची आवक होते.
ठिबक सिंचन पध्दतीवर सातत्याने कापूस पिकाचे विक्रमी उत्पादन यशोगाथा
Posted on 28 Jul, 2017 03:42 PM

पाण्याची टंचाई, विजेची टंचाई आणि मजूरांची टंचाई ह्यावर ठइबक सिंचन शिवाय दुसरा पर्याय नाही

रंगीत ढोबळी मिरचीचे विक्रमी उत्पादन व विक्रमी नफा
Posted on 28 Jul, 2017 03:09 PM
ज्याप्रमाणे इतर क्षेत्रांमध्ये नवीन तंत्रज्ञान येत आहेत त्याचप्रमाणे शेती क्षेत्रात ही खूप बदल होत आहेत. नवीन प्रगत तंत्रज्ञान शेतकर्‍यांसाठी उपलब्ध होत आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून जमिनीचे क्षेत्र मात्र कमी कमी होत चालले आहेत. तसेच हवामानातही वारंवार बदल होत आहोत. कधी अति जास्त तापमान, कधी अतिवृष्टी, कधी अति थंडी त्यामुळे उत्पादनावर मोठा विपरित परिणाम होतांना दिसतो.
वृक्षायन
Posted on 28 Jul, 2017 02:46 PM
ज्याचे पल्लव मंगलप्रदक्षिणा, छाया जयाची हरी ।
गंधेयुक्त फुले, फळे ही असति ज्याची सुधेच्या परी ॥
वाटे जो रमणीय भूषण वनश्रीचे मुखीचे, भला ।
आम्रा त्या पिक सेविता समसमां संयोग की जाहला ॥


कृष्णशास्त्री चिपळूणकरांची ही अन्योक्ति किती सुंदर आहे ना ? तुकाराम महाराजांनी पण वृक्षवल्ली आम्हा योयरी वनचले । पक्षीही सुस्वरें आळविती । असं म्हटलयं.
×