महाराष्ट्र

Term Path Alias

/regions/maharashtra-1

नदी पुनरूज्जीवनाची फुकाची घोषणा
Posted on 28 Sep, 2017 11:39 AM
महाराष्ट्र सरकारने नद्यांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी 2014 साली मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने विविध योजनाही सुचवल्या आहेत. नेमके तेच मुख्य उद्दीष्ट ठेवून इशा फौंडेशनच्या सद्‌गुरू जग्गी महाराजांनी 'रॅली फॉर रिव्हर्स' हे अभियान सुरू केले आहे. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.
कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्पाची गरज
Posted on 28 Sep, 2017 10:25 AM
केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी सूत्रे हाती घेताच नदीजोड प्रकल्पावर भर दिला आहे. पार-तापी-नर्मदा आणि दमणगंगा-पिंजाळ या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील नद्यांना जोडण्याबाबत नव्या कराराची घोषणा केली आहे. तथापि, पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा कृष्णा आणि भीमा या नद्यांना जोडण्याचा प्रकल्प पूर्ण करण्याची गरज आहे. या प्रकल्पाचा आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे.
तुडुंबलेल्या नद्या, तहानलेले जलस्त्रोत
Posted on 27 Sep, 2017 10:08 AM
सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सगळ्या नद्या दुथडी भरून वाहिल्या. पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या नीरा आणि भीमा; अहमदनगर जिल्ह्यातून येणारी सीना, उस्मानाबाद जिल्ह्यातून येणारी बोरी, भोगावती या सगळ्याच नद्यांना भरपूर पाणी होते. तरीही अनेक जलस्त्रोत अद्याप तहानलेलेच आहेत.
सरदार सरोवर की नहरों के लिये केंद्र ने दिए 1500 करोड़
Posted on 22 Sep, 2017 10:55 AM
पाँच दिन पहले अपने जन्मदिन पर देश को सरदार सरोवर बाँध समर्पित करने के बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कच्छ जिले के रण क्षेत्र को सूखाग्रस्त इलाके के समान मानने का निर्णय किया है।
एक बार फिर पानी-पानी हुई मुंबई
Posted on 21 Sep, 2017 11:32 AM

बहरहाल इतिहास हमेशा दोहराया नहीं जाता, नया भी लिखा जाता है। 19 सितम्बर की शाम मुंबई की बा

जलव्यवस्थापनातून अन्नसुरक्षा
Posted on 10 Sep, 2017 03:47 PM

दुष्काळग्रस्त भागाच्या विकासासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचे असते.

तुझे आहे तुजपाशी
Posted on 10 Sep, 2017 01:05 PM

जलसाठे वाढविण्याची ही चतु:सूत्री गावकर्‍यांनी अंगीकारल्यास गाव जलसमृध्द होवून गाव आपला वि

दुष्काळाशी दोन हात
Posted on 10 Sep, 2017 12:58 PM

पाणलोट क्षेत्र विकासाचे काम अशा दुष्काळी भागात करतांना त्यात काही बदल केले पाहिजेत.

महाराजा सयाजीराव गायकवाड आणि त्यांनी दुष्काळ निवारणासाठी केलेली कामे
Posted on 10 Sep, 2017 12:34 PM

हा दुष्काळ हे राज्याचे संकट समजून सगळ्यांनी त्यास तोंड देणे आपले राज्यकर्तव्य आहे.

जल आराखड्यात सर्वांगीण विकासाचा विचार
Posted on 10 Sep, 2017 12:04 PM

अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणेस संघटनात्मक आणि कायद्याचे पाठबळ मिळणे गरजेचे आहे.

×