महाराष्ट्र

Term Path Alias

/regions/maharashtra-1

सागरशृंखला सागरमित्र अभियान - पार्श्वभूमी
Posted on 31 Oct, 2016 11:47 AM

अति प्रदूषित नाल्याच्या काठीच विचारमंथन झाले.

माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींना
Posted on 31 Oct, 2016 11:27 AM
...... अशी भावनिक साद घालून भाषणाची सुरुवात करणार्‍या शरद जोशींची ३ सप्टेंबर रोजी ८१ वी जयंती ! त्या स्मरणार्थ आजकालच्या तरुण पिढीला, त्यांच्या झंझावती संघर्षमय आयुष्याची, शेतकर्‍यांसाठी लढणार्‍या योध्दयाची ओळख करुन देण्यासाठी ह्या लेखाचे प्रयोजन.
आज भी खरे है तालाब - कर्तव्य - भावना जागविणारं पुस्तक
Posted on 31 Oct, 2016 10:50 AM

श्री. अनुपमजी हे पर्यावरण क्षेत्रातील सरळ स्वभावाचे कार्यकर्ते आहेत.

वारसा पाण्याचा - भाग 18
Posted on 31 Oct, 2016 10:29 AM

गंगा नदीवर हरिद्वारला बंधारा बांधून त्यातून काढलेल्या कालव्यावर पर्यावरणाचा समतोल राखण्या

वारसा पाण्याचा - भाग 17
Posted on 31 Oct, 2016 10:09 AM

अपवादाला पण त्या वाटेवरील गावाच्या तहानेची आपण काळजी घेतली आहे. दारातून पाणी जाते.

औरंगाबादचा पाणीकट्टा - चर्चेचा सारांश
Posted on 29 Oct, 2016 04:51 PM
(गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद येथे मान्यवर डॉ. चितळे यांच्या प्रेरणेने पाणीकट्टा सुरू झाला आहे. दर महिन्यात हा पाणीकट्टा एकदा भरतो, पाण्याशी निगडित तज्ज्ञ आणि कार्यकर्ते एकत्र जमतात आणि पाणी या विषयावर चर्चा करतात. यानंतर जलसंवादच्या प्रत्येक अंकात या पाणीकट्ट्याचे वार्तापत्र प्रकाशित केले जाणार आहे. यावरून जलसंवादच्या वाचकांना पाणीप्रश्‍नाच्या चर्चेची दिशा कळू शकेल.
सूक्ष्मसिंचन - शेतीसाठी महत्वाच
Posted on 29 Oct, 2016 04:02 PM

सूक्ष्म सिंचन सुविधेतून पाण्यात विरघळणारी खते पाण्यातूनच दिल्यास पिकाचे वाढीचा वेग बळावतो

आंधळे दळते
Posted on 29 Oct, 2016 03:12 PM
आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते अशी मराठी भाषेत एक म्हण आहे. ही म्हण तंतोतंत महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थेला लागू आहे असे वाटायला लागले आहे. ब्रिटिश कालखंडापासून तयार केलेल्या कालव्यांतील पाण्याला मागणी वाढावी, तिला प्रोत्साहन मिळावे म्हणून कृष्णा, नीरा, प्रवरा, गोदवरी, गिरणा या सारख्या नद्यांतून काढलेल्या कालव्यातील पाण्यातून बारमाही पिके घेण्याला परवानगी देण्यात आली.
मराठवाडा आणि पाणी
Posted on 29 Oct, 2016 02:41 PM

पाणी पुरवठा वाढविणे हा पाणी प्रश्‍न सोडविण्याचा राजमार्ग झाला.

×