महाराष्ट्र

Term Path Alias

/regions/maharashtra-1

पाणी आणि अन्नसुरक्षा
Posted on 11 Dec, 2016 04:23 PM

पाण्याच्या प्रत्येक युनिट पासून जास्तीत जास्त धान्य उत्पादन देणार्‍या कार्यक्षम अशा पीक ज

अन्न सुरक्षितता आणि पाणी
Posted on 11 Dec, 2016 03:40 PM
अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश खरोखरच स्वयंपूर्ण आहे का ? या प्रश्‍नाचे उत्तर जर आपल्या देशातील 121 कोटी लोकसंख्येच्या दोन वेळच्या जेवणाचा विचार केला तर नकारार्थी मिळेल. यासाठी अन्नधान्य उत्पादनापासून वितरणापर्यंत अनेक कारणे असतील. परंतु आपल्या देशात 2020 पर्यंत अन्नधान्याची गरज ही 26 कोटी टनापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
योग्य प्रकारे पाणी व्यवस्थापन करून वाढवा अन्नधान्याच्या पिकांची उत्पादकता
Posted on 11 Dec, 2016 03:07 PM

जास्त उत्पादन देणार्‍या सुधारित वाणांचा वापर, जमिनीची योग्य मशागत, खत व्यवस्थापन, पाणी व्

देशोदेशीचे पाणी - भाग - 6
Posted on 11 Dec, 2016 02:47 PM

जसा सर्वसाधारण नद्या एखाद्या बिंदूपाशी समुद्रात मिळतात आणि संगम होतो तसे ह्यानदीचे बाबीत

जलतरंग - तरंग 19 : नर्मदा संवाद
Posted on 11 Dec, 2016 12:45 PM

पण संवाद व चर्चा विनिमय या ऐवजी आंदोलनाकडे कल असणार्‍या व्यक्तीही याच काळात संपर्कात आल्य

भुकेपासून फारकत घेतलेले राजकारण
Posted on 11 Dec, 2016 12:06 PM

देशांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व लष्करी परिस्थितींचा अभ्यास करून फंड फॉर पीस ही आंतररा

उपलब्ध पाण्याचे शेतीसाठी योग्य व्यवस्थापन
Posted on 11 Dec, 2016 11:48 AM

पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी व वाढीव उत्पादनात सातत्य राखण्यासाठी पाणी हा सर्वात महत्वाच

जलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका
Posted on 11 Dec, 2016 11:26 AM

राज्य सरकारने सुरू केलेली जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना आहे.

जलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा
Posted on 11 Dec, 2016 10:56 AM

मराठवाडयाचे उदाहरण घेतले तर सरासरीच्या निम्म्यापेक्षा जास्त पाऊस केवळ 15 ते 16 तासात पडून

नदी काठावरील कचरा निर्मूलन
Posted on 12 Nov, 2016 09:43 AM

नदीच्या काठावर स्वच्छतेचे काम केल्याने नदीची खरोखर काय परिस्थिती आहे हे अनेकांना प्रत्यक्

×