महाराष्ट्र

Term Path Alias

/regions/maharashtra-1

जलवर्धिनी प्रतिष्ठान
Posted on 06 Feb, 2017 11:42 AM
पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे. पावसाळ्यात पडणारा पाऊस प्रत्येकाच्या जमिनीमध्ये, खाचरामध्ये, तसेच माळरानावरती जिरवून, साठवून त्याचा योग्य विनियोग व्हावा या उद्देशाने सन 2001 पासून जलवर्धिनी प्रतिष्ठानचे ट्रस्टी कामाला लागले. महाराष्ट्रामध्ये कमी - अधिक पडणारा पाऊस हा माणसाच्या उपयोगात कसा येऊ शकेल याचाअभ्यास करण्यास सुरूवात केली.
नद्या वाचतील तरच देश वाचेल
Posted on 06 Feb, 2017 10:51 AM

जलबिरादरी पुणे आणि मुंबई शाखेने जनहित याचिकेच्या माध्यमातून पुणे शहर परिसरातील बाणेर - सु

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जलव्यवस्थापन
Posted on 06 Feb, 2017 10:19 AM

गेल्या काही वर्षांपासून आपण नद्याजोड प्रकल्पाची चर्चा करीत आहोत, ही चांगली गोष्ट आहे.

शेतीचे अर्थकारण
Posted on 06 Feb, 2017 10:02 AM

सिंचनाद्वारे प्रगत शेती तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी अधिकाधिक शेती उत्पादनाचा, धान्योत्पादनाच

महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस पाडायला हवा होता
Posted on 06 Feb, 2017 09:43 AM

नद्या, धरणे, तलाव व भूर्गभातील पाण्याचा सर्वात जास्त वापर होतो.

जैन इरिगेशनचे सिंचन क्षेत्रातील योगदान
Posted on 06 Feb, 2017 09:30 AM

जैन इरिगेशनच्या सिंचन क्षेत्रातील वाटचालीस 1986 साली अमेरिकेत, प्रेस्नो येथे झालेल्या सूक

समृध्द जलस्त्रोतांसाठी सृष्टीतंत्रज्ञान
Posted on 05 Feb, 2017 04:52 PM

सेरी च्या इतर कामांमध्ये पर्यावरण, आघात मुल्यांकन, इको टूरिझम प्रकल्प, इको विलेज इत्यादीच

जलदिंडी प्रतिष्ठान
Posted on 05 Feb, 2017 04:18 PM

जलदिंडीचा सुरवात उर्ध्व भीमा खार्‍यातील भीमा नदीपासून होवून विविध बंधार्‍यांतून ,छेाट्या

सत्र पहिले - संमेलनाचे उद्घाटन
Posted on 05 Feb, 2017 03:31 PM
स्वागताध्यक्ष : श्री. मुनिष शर्मा
संमेलनाचे उद्घाटक : डॉ. विजय पांढरीपांडे, कुलगुरू - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
संमेलनाचे अध्यक्ष : न्यायमूर्ती श्री. नरेंद्र चपळगावकर

व्यक्ती, संस्था, कृती, उक्ती आणि दृष्टी
Posted on 05 Feb, 2017 01:15 PM

वन संरक्षण समिती ही जणू गाव विकास समिती झाली.

×