पुणे जिला

Term Path Alias

/regions/pune-district

भारतातील प्रसिध्द सरोवरे : सांबर सरोवर
Posted on 23 Oct, 2017 09:39 AM
भारतातील सर्वात मोठे असे खार्‍या पाण्याचे हे सरोवर आहे. जयपूर पासून 96 किमी व अजमेर पासून 64 किमी अंतरावर राष्ट्रीय हमरस्ता 8 वर हे सरोवर वसले आहे. या सरोवराला पाण्याची आवकही नाही व जावकही नाही. मेंढा, रुपनगढ, खांडेल व कुरियन या नद्यांपासून पाटाने या सरोवरात पाणी आणले जाते. या सरोवरासभोवताल एकूण 38 गावे वसली आहेत. हे सरोवर नागौर व जयपूर जिल्ह्यात पसरले आहे.
भारतातील प्रसिद्ध धरणे : तेहेरी धरण
Posted on 22 Oct, 2017 04:24 PM
भारतातीत सर्वात उंचावर बांधलेले धरण असा या धरणाचा लौकिक आहे. जगातही अशा प्रकारची उंचावर बांधलेली धरणे संख्येने बरीच कमी आहेत. उत्तराखंडात भागीरथी नदीवर तेहेरी येथे हे धरण बांधण्यात आलेले आहे. 2006 साली या धरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. सिंचन, नागरी पाणी पुरवठा आणि वीज निर्मिती या तिहेरी उद्देशाने हे धरण बांधण्यात आले आहे.
भारतातील प्रसिद्ध नद्या : सरस्वती नदी
Posted on 22 Oct, 2017 04:08 PM

भूकंपांमुळे जमिनीवर जी उलथापालथ झाली त्यामुळे या नदीचा प्रवाह बदलला असावा.

माझी थ्री गॉर्जेस धरणाला भेट
Posted on 22 Oct, 2017 03:57 PM

नदीच्या दोन बाजूला (12 + 14) प्रत्येकी 700 मॅगा वॅट क्षमतेच्या 26 जनित्राद्वारे आणि भुयार

कथा ही दुधाची
Posted on 22 Oct, 2017 02:06 PM

पर्यावरण आणि विज्ञानः

भूजलाचे पैलू - भाग 3
Posted on 22 Oct, 2017 01:17 PM

भूजलशास्त्रीय परिस्थित व गुणधर्म :


विकल्पों की तलाश : मूलभूत पर्यावरणीय लोकतंत्र
Posted on 13 Oct, 2017 04:44 PM

भूमिका


अगर मानव समाज का असली उद्देश्य खुशहाली, आजादी और सम्पन्नता है तो धरती और अपने आप को खतरे में डाले बिना, आधी से ज्यादा मानवता को पीछे छोड़े बिना भी यह उद्देश्य हासिल किया जा सकता है। यह बात भारत के लिये भी उतनी ही सही है जितनी किसी और देश के लिये सही है हालाँकि अलग-अलग जगह के पर्यावरणीय, सांस्कृतिक, आर्थिक और राजनीतिक हालात के हिसाब से विकल्पों में बदलाव आते जाएँगे।
Nature
आर्थिक वैश्वीकरण : पर्यावरण पर प्रभाव
Posted on 13 Oct, 2017 03:54 PM

प्रस्तावना : वैश्वीकरण एवं पर्यावरण

Tadoba Andhari Tiger Reserve
जलव्यवस्थापनातून अन्नसुरक्षा
Posted on 10 Sep, 2017 03:47 PM

दुष्काळग्रस्त भागाच्या विकासासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचे असते.

तुझे आहे तुजपाशी
Posted on 10 Sep, 2017 01:05 PM

जलसाठे वाढविण्याची ही चतु:सूत्री गावकर्‍यांनी अंगीकारल्यास गाव जलसमृध्द होवून गाव आपला वि

×