महाराष्ट्र

Term Path Alias

/regions/maharashtra-1

राजेंद्रसिंग यांच्या नदी नितीवरील प्रतिक्रिया
Posted on 05 Oct, 2015 02:49 PM जलंवादच्या जानेवारी 2014 च्या अंकात लेख रूपात प्रकाशित झेलेल्या राजेंद्र सिंग यांच्या जलनीती मधील बहुतेक मुद्दे अव्यवहार्य तरी आहेत किंवा कोणताही आधार नसलेल्या स्वप्नाळू परीकल्पना आहेत. तसेच काही ठिकाणी तर चक्क शब्द - चलाखी आहे. या सर्वांचे सूत्र फक्त एकच आहे, व ते म्हणजे सर्व धरण, कालवा - सिंचन, जलविद्युत इत्यादी प्रकल्पांचा विरोध, काही उदाहरणे घेवून स्पष्ट करतो.
बाटली बंद पाणी उद्योग - एक अनावश्यक गरज
Posted on 05 Oct, 2015 02:35 PM बाटली बंद पाण्याचा वापर आता प्रतिष्ठेचा विषय राहिलेला नाही. त्यामुळेच बाटली बंद पाणी न वापरणे हे काही कमीपणाचे लक्षण मानले जात नाही. वस्तुस्थिती अशी आहे की बाटलीबंद पाण्याचा वापर ही आपल्या जीवनातील एक अनावश्यक गरज (Necessary Evil) झालेली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे जगात निदान अजूनतरी असे उपाय नाहीत की ज्यायोगे कोणत्याही व्यक्तीला जेथे वाटेल त्या जागी मुबलक पाणी वापरावयास मिळेल.
पाण्याची उत्पादकता वाढविण्यासाठी भूजल खरेदी विक्रीवर नियंत्रण आणि नियमन आणण्याची गरज
Posted on 05 Oct, 2015 02:16 PM

इण्डीयन इजमेंट अॅक्ट, 1882 नुसार भूजलाची मालकी त्यावरील जमिनीमालकाशी निगडीत असल्याने भूजल ही खा

सिंगापूरची 'जीवन' कहाणी
Posted on 05 Oct, 2015 01:56 PM जेमतेम सातशे स्क्वे कि.मी. क्षेत्रफळाच्या भूभागावर पन्नास लाखांहून अधिक लोकवस्ती असलेल्या सिंगापूर बेटाची 'जीवन' कहाणी मोठी अजब आहे. एक छोटे शहर - राज्य म्हणावे अशा या नगरीस नैसर्गिक झरे नव्हे तर भूगर्भातील जलसाठ्यांचेही वरदान लाभले नसल्यामुळे उपलब्ध जलस्त्रोतांचे व्यवस्थापन हेच तेथील सरकार व नागरिकांपुढे फार मोठे आव्हान होवून बसले आहे.
पाठ्यपुस्तकांतून जलसंस्कार
Posted on 05 Oct, 2015 12:53 PM

आपण अध्यापन करीत असलेल्या पाठ्यपुस्तकात 'पाणी' या विषयाशी निगडीत आशय लक्षात घेवून जाणीवपूर्वक '

नदीच्या पात्रातच पाण्याचे मोठे तलाव : पाण्याचे दुर्भिक्ष व दुष्काळावरील उत्तम उपाय
Posted on 05 Oct, 2015 12:32 PM काही प्रदेश असे आहेत की तेथील नद्यांमधून बारा महिने भरपूर पाणी वहात असते. असे प्रदेश पाण्यासाठी पावसावर अवलंबून नसतात व त्यामुळे तेथे पाण्याचे दुर्भिक्ष वा दुष्काळ संभवत नाही. पण बहुतांशी प्रदेश असे आहेत की ते पाण्यासाठी अंशत: किंवा संपूर्णपणे पावसावर अवलंबून असतात.
जलधोरणात सुवर्णमध्य साधावा
Posted on 05 Oct, 2015 12:12 PM

पर्यावरणस्नेही जलविकास व व्यवस्थापन करण्याकरिता संक्रमणावस्थेचा कालावधी खूप मोठा राहणार आहे, या

जल ऊर्जा
Posted on 05 Oct, 2015 11:55 AM जलाचा आणि मानवी संस्कृतीच्या विकासाचा खूप निकटचा संबंध आहे. पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीचा आधार जल आहे. जलाची जीवनधारण करण्याची शक्ती आपल्या पूर्वजांनी वैदिक कालापासून जाणलेली होती. पंचमहाभूतांमध्ये जलाला अनन्य साधारण महत्व दिलेले आहे.
त्र्यंबकेश्वरी गाडलेल्या गोदेचा टाहो
Posted on 03 Oct, 2015 11:50 AM

ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावलेली गोदावरी नदी गंगाद्वारहून कुशावर्तात येते.

पांझरा नदीचे बारमाहीकरण
Posted on 03 Oct, 2015 11:31 AM

वरीलप्रमाणे खरंच घडले तर या महाराष्ट्रात तलावांच्या साखळ्या तयार होतील.

×