पुणे जिला

Term Path Alias

/regions/pune-district

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील साठविलेल्या पाण्याचे समन्याय वाटप
Posted on 30 Jun, 2016 12:29 PM

सह्याद्रीमध्ये उगम पावणार्‍या कृष्णा आणि गोदावरी या पूर्ववाहिनी नद्यांच्या खोर्‍यात उगमाक

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळ - नगर नाशिक भागास समन्यायी वागणूक का देत नाही
Posted on 30 Jun, 2016 11:06 AM

गोदावरी कालव्यांना पूर्वी मुक्त हस्ताने ११ टीएमसी पाणी मिळत होते.

जायकवाडी जलाशयातील पाणी आवक सूत्रबध्द करा
Posted on 30 Jun, 2016 10:31 AM

गोदावरी नदी महाराष्ट्रात त्र्यंबकेश्‍वरजवळ सह्याद्री पर्वत रांगांमधून उगम पावते आणि पुढे

पानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार
Posted on 19 Jun, 2016 01:32 PM
‘विचार जो कामयाब रहे’ पुस्तक में भारत के बीस अग्रणी कामयाब लोगों की कहानियाँ हैं। बीस ऐसे लोगों का जो अपने जीवन में कामयाबी की एक बड़ा मुकाम हासिल किया और उनके इस कोशिश की वजह से देश और समाज को भी काफी फायदा हुआ। यह पुस्तक इन लोगों की आत्मकथ्य है। इस पुस्तक में डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, आर.सी. सिन्हा, डॉ. आर.ए.माशेलकर, एन. चंद्रबाबू नायडू, डॉ. वर्गीस कुरियन, एन.आर.
कुर्‍हाडीचा दांडा
Posted on 19 Jun, 2016 11:06 AM
गेली दोन वर्षे पाऊस कमी झालाय हे अगदी खरं... मराठवाड्यातच सरासरीपेक्षा 40% कमी पाऊस झालाय. गेल्या वर्षी महाराष्ट्रात सुमारे 1300 मिमी पाऊस झाला... तरी सुद्धा राष्ट्रीय सरासरी (1100 मिमी) पेक्षा जास्तच...! मराठवाड्यात मात्र 882 मिमी आणि विदर्भात थोडा बरा म्हणजे 1034 मिमी पाऊस झाला. पण राजस्थानसारख्या अधिकांश वाळवंटी प्रदेशातल्या वार्षिक सरासरी फक्त 400 मिमी पावसाची आहे...
वॉटर बजेटिंग
Posted on 19 Jun, 2016 10:56 AM
खेड तालुक्यातील नायफड मध्ये महाराष्ट्र आरोग्य मंडळ या संस्थेच्या बरोबर रोटरी आणि विद्यापीठाचा एन.एस.एस विभाग असा एकत्रित पाणलोट क्षेत्राचे काम करण्याचा योग आला आणि कामाबरोबरच म.आ. मं. या संस्थेबद्दल सविस्तर माहिती मिळाली आणि खूप आदर वाटून या संस्थेतील कामात आणखी योगदान देण्यासाठी आमची सतत धडपड चालू आहे.
जल जागृती
Posted on 19 Jun, 2016 10:38 AM
पाणी म्हणजे जीवन, अमृत आपलं जीवन फुलविणार आनंद, सुख, समाधान देणारं या पाण्याचा स्त्रोत म्हणजे गगनातून धरतीवर आपोआप बरसणारा निर्भेळ पाऊस.
वारसा पाण्याचा - भाग 15
Posted on 19 Jun, 2016 10:23 AM
तलावाचा आकार कसा निश्‍चित करावा हा एक नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. त्यामध्ये निसर्गातून उपलब्ध होणार्‍या पाण्यातील दोलायमानता हा एक महत्वाचा घटक आहे. एखाद्या क्षेत्रावर दरवर्षी किती पाऊस पडतो आणि त्यापैकी आपण किती साठवू याचे गणित महत्वाचे असते. जलविज्ञानामध्ये विश्वासार्हता हा एक शब्दप्रयोग आहे, दरवर्षी पडणारा पाऊस सारखा नसतो. पावसाचे चक्र ही १०० वर्षापेक्षा जास्त असते असे म्हणतात.
एका तलावाची निर्घृण हत्या
Posted on 19 Jun, 2016 10:12 AM
उत्तर प्रदेश सरकराने नुकतीच आपल्या राज्यासाठी हायकोर्टाची एक अद्यावत आणि आकर्षक अशी एक इमारत लखनौ शहरात बांधली. १९ मार्च २०१६ ला त्या इमारतीचे उद्घाटन भारताचे सर न्यायधीश श्री. तिरथसिंग ठाकूर यांचे हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात ते म्हणाले, न्यायमूर्ती आणि वकील यांना न्यायदानासाठी एक सर्व सुखसोयींनी युक्त अशी इमारत आज उपलब्ध होत आहे. जनतेच्या पैशाने एवढे मोठे स्वप्न आज साकार झाले आहे.
×