सुनील जोशी

सुनील जोशी
तीव्र उन्हाळा आणि वाढत्या तापमानाचा महाराष्ट्राला फटका
Posted on 02 May, 2017 01:01 PM

पाण्याशी एकदा तांत्रिक शब्द जोडला की सर्व सामान्य माणसाचा सेवाभाव आणि समर्पित वृत्ती क्षण

आमदार-खासदारांचे लक्ष पाणी प्रश्नावरुन हटले
Posted on 02 May, 2017 12:35 PM

‘आदर्श सांसद ग्राम योजना’ का यशस्वी होत नाहीत

चळवळीचे राज्य महाराष्ट्र आणि दुर्दैवाने आता शेतकरी आत्महत्याचे ही
Posted on 22 Apr, 2017 09:48 AM

महाराष्ट्र हे लोक चळवळीचे राज्य आहे.गेल्या शंभर- दीडशे वर्षाचा इतिहास पाहिला तर ते लक्षात येते.प्रत्येकाना ठावूक असलेल्या चळवळी पैकी एक म्हणजे लोकमान्य टिळकांची ‘स्वदेशी ‘कपड्याचा आग्रह आणि विदेशी कपड्यांची होळी तर महात्मा गांधीजीच्या प्रेरणेतून ब्रिटीश सत्तेविरुद्ध उभारलेली १९४२ ची ‘चले-जाव’ ची चळवळ.या चळवळी देशभर पोहोचल्या.
सोशल नेटवर्किंग फोरम जलाभियान (भाग-१)
Posted on 18 Apr, 2017 04:29 PM

नाशिक (महाराष्ट्र) येथील सोशल नेटवर्कींग फोरम टीम,ग्रामस्थ, माळेगाव (ता.त्र्यंबक,जि.नाशिक) आणि विद्या निकेतन माजी विद्यार्थी परिवार यांच्या संयुक्त सहकार्यातून साकारलेले गेले आहे एक अनोखे काम जे भारतातील सर्व आदिवासी पाड्यावर राबविले जाऊ शकते,लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकते ज्यांना खरोखर काम करण्याची इच्छा आहे.
जाखणगावची जल स्वाभिमान आणि जल स्वातंत्र्याची लढाई (भाग -१)
Posted on 14 Apr, 2017 10:53 AM

‘जल-बिरादरी’ चे तांत्रिक सल्लागार आणि निवृत्त अभियंता (जल संपदा विभाग,महाराष्ट्र) प्रभाकर बांदेकर(पुणे) यांच्याशी झालेला हा संवाद..
नदीला माणसांशी आणि ओढ्याला हृदयाला जोडा : जल बिरादरी
Posted on 10 Feb, 2017 09:51 AM

आणि एक नदी वाहती झाली


महाराष्ट्रात दोन सकारात्मक बदल झाले त्यातील एक होता तो दुष्काळ निवारण करण्यासाठी लोकांना जाणवले कि आपणच पुढे येवून काहीतरी ठोस केले पाहिजे आणि युवकांचा जलसंधारण कार्यातील पुढाकार.असेच अनेक युवक आणि कुटुंबं,गावकरी आणि गावं जल बिरादारीशी जोडली गेली,जोडली जात आहेत.’जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून ते दिसून आले.
नद्या वाचतील तरच देश वाचेल
Posted on 06 Feb, 2017 10:51 AM

जलबिरादरी पुणे आणि मुंबई शाखेने जनहित याचिकेच्या माध्यमातून पुणे शहर परिसरातील बाणेर - सु

×