श्री.श्री.द.जोशी

श्री.श्री.द.जोशी
पाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान
Posted on 18 Jun, 2016 04:34 PM

प्रस्तावना :


सिंचन व्यवस्थापनात शेतकऱ्यांचा सहभाग या विषयीचा महाराष्ट्राचा इतिहास तसा फार जुना आहे. कारण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यात सुमारे 300 वर्षांपासून सिंचनासाठी फड पध्दत अस्तित्वात होती.

काही निवडक मोठ्या व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांवर 2 ते 3 दशकांपासून शेतकऱ्यांच्या सहभागातून सिंचन होत असल्याचे सर्वज्ञात आहे.
×