श्रीमती अरूणा सबाने

श्रीमती अरूणा सबाने
6 वे अ.भा.जलसाहित्य संमेलन, चंद्रपूर येथे रंगलेले पाणीदार कवीसंमेलन
Posted on 06 Feb, 2016 10:09 AM

महाराष्ट्र राज्य आपल्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असतांना मूलभूत व चिरंतन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या जलप्रश्नाची वास्तविकता जाणून घेवून संभाव्य जल संकटाचा सामना यशस्वीपणे करण्यासाठी जलप्रश्नावर मूलगामी चिंतन करण्यासाठी भारतीय जलसंसकृती मंडळ औरंगाबादचे वतीने राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अॅन्ड टेक्नॉलॉजी चंद्रपूर येथे दि.18 व 19 डिसेंबर 2010 रोजी सहावे
×