श्री. पंडीत वासरे

श्री. पंडीत वासरे
झुंज दुष्काळाशी
Posted on 13 Jan, 2018 10:40 AM

महाराष्ट्राचा अर्ध्याला अधिक भूप्रदेश हा अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडतो, महाराष्ट्रातील अर्धे तालुके हे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतात. हा प्रदेश पर्जन्य छायेच्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त, आता हा प्रदेश लहरी पावसाचा प्रदेश बनत चालला आहे.

जरी हा प्रदेश अवर्षण प्रवण असला तरी येथे साधारणपणे सरासरी पर्जन्यमान कमीत कमी ३०० मि.मी तर जास्तीत जास्त ७५० मि.मी पर्यंत आहे.
×