जल सन्देश

जल सन्देश
भारतीय जलसंस्कृती मंडळ, नाशिकतर्फे शहरात पूर रेषा कार्यशाळा
Posted on 02 Oct, 2015 11:56 AM
नाशिक शहरात 2008 मध्ये आलेला पूर हा मानवनिर्मित होता हे पालकमंत्र्यांनी मान्य केले आहे. यामुळे शहरात तयार करण्यात आलेली पूर रेषा ही चुकीची आहे हे सिध्द होते. आता नाशिककरांना पूर रेषेच्या जंजाळातून मुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महापौर यतिन वाघ यांनी येथे दिले.
×