Term Path Alias
/regions/pune-district
/regions/pune-district
सन 1970 नंतरच्या दशकात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या पाणलोट क्षेत्र विकास का
जाभंळीचा धरणामुळे खैरापुरच्या लोकांना पाणी मिळते, पाण्याखाली जमीन नव्हे सर्वस्व गेलेले जा
प्रश्न : महाराष्ट्र सरकारने निर्गमित केलेल्या जीआर बद्दल तुमचे काय मत आहे?
उत्तर : 9मे, 2013 ला राज्य सरकारने काढलेला हा जीआर संपूर्णपणे अतांत्रिक (नॉन टेकनिकल) आहे. या जीआर मुळे राज्याचा पाणी प्रश्न सुटू शकणार नाही याची मला खात्री आहे.
संस्कृती विना जल आणि जलविना संस्कृती ही बाब अशक्य आहे.
नदी पुर्नजन्म करायचा म्हणजे नक्की काय करायचे तर त्या नदीला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून द
आज भारतात कुठल्याही शहरात प्रवेश केला आणि नदीची अवस्था पाहिली तर फारच बिकट दिसून येते.