रे.भ. भारस्वाडकर

रे.भ. भारस्वाडकर
शहरी - ग्रामीण भागातील पाणीप्रश्न आणि संभाव्य उपाययोजना
Posted on 05 Oct, 2015 04:42 PM
नुकतीच वृत्तपत्रामध्ये ठळक बातमी होती की मराठवाड्यातील धरणात केवळ चाळीस टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. फेब्रुवारी महिन्यात जर ही परिस्थिती आहे तर पुढे एप्रिल मे मध्ये ग्रामीण भागातील पाणी प्रश्न किती भयावह परिस्थिती निर्माण करील याचा विचार करूनच अंगावर काटा उभा रहातो.
×